शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विजेच्या सुरक्षित वापराबाबत कार्यशाळेतून माहिती

By admin | Updated: January 19, 2017 00:37 IST

वीज ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरुकता निर्माण व्हावी, याकरिता कार्यशाळा घेण्यात आली.

वर्धा : वीज ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरुकता निर्माण व्हावी, याकरिता कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेतून ग्राहकांना अपघात विरहीत वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे वीज सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. भुगाव येथील उत्तम कंपनी आणि विद्युत निरीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, कार्यकारी अभियंता अविनाश काकडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत उदय भोयर यांनी इलेक्ट्रीक कामातील मालक पध्दती या विषयावर सादरीकरण करताना ३३ केव्ही उपकेंद्रे, ११ केव्ही वाहिन्या, लघुदाब वाहिन्या यांच्या उभारणीसंबंधी तसेच त्यामध्ये आवश्यक असणारे सुरक्षीत अंतर याची माहिती दिली. विद्युत अपघाताची कारणे व उपाययोजनांवर इंगळे यांनी मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या अपघातांच्या शक्यतेबद्दल माहिती देत घ्यावयाची काळजी, सुरक्षा साधनांचा योग्य वापर, त्याची देखभाल याविषयी कर्मचाऱ्यांना अवगत केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात वैद्यकीय अधिकारी बेले यांनी विद्युत धक्का लागल्यास करावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती दिली. कृत्रिम श्वासोच्छश्वासाचे प्रात्याक्षिक दिले. तर भुते यांनी आग विझविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्निशमन यंत्राची कार्यपध्दती सांगितली.(स्थानिक प्रतिनिधी)