शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाच वर्षांपासून वीज जोडणीसाठी महिलेची फरफट

By admin | Updated: February 15, 2015 01:51 IST

दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना शासनाने १५ रुपयांत वीज जोडणी देण्याचे धोरण अंमलात आणले होते; पण योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ...

आष्टी : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना शासनाने १५ रुपयांत वीज जोडणी देण्याचे धोरण अंमलात आणले होते; पण योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा दुर्लक्षित असल्याने चांगल्या योजनेची वाट लागली़ याचा प्रत्यय येथील रेखा शंकर मोहोड यांना आला़ गत पाच वर्षांपासून त्यांनी वीज जोडणीसाठी फरफट होत आहे़ रेखा यांनी महावितरणच्या सहायक अभियंता कार्यालयात ६ एप्रिल २०१० रोजी बीपीएल अंतर्गत वीज जोडणीसाठी अर्ज केला होता़ त्यांना १५ रुपये भरावे लागले होते़ त्यांना ८५०६९२४ या क्रमांकाची पावती देण्यात आली़ यानंतर अवघ्या महिनाभरात वीज जोडणी देऊ, असे सांगण्यात आले; पण निर्धारित कालावधीत मीटर मिळाले नाही़ यामुळे त्यांनी कार्यालयात चौकशी केली; पण संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शासनाने दारिद्र्यरेषेखाली असल्याने इंदिरा आवास योजनेचा लाभ देऊन हक्काचे घरकूल दिले़ घराचे काम झाल्यावर वीज मिटर मिळणे क्रमप्राप्त होते; पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अरेरावी धोरणाचा फटका त्यांना बसत आहे़परिस्थिती जेमतेम असून त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ पाच वर्षांपासून महावितरणकडे मिटर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ अनेक कुटुंबे आजही वीज पुरवठ्यापासून वंचित आहे़ शासनाने आतातरी वीज जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़(प्रतिनिधी)