शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

पाच वर्षांपासून वीज जोडणीसाठी महिलेची फरफट

By admin | Updated: February 15, 2015 01:51 IST

दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना शासनाने १५ रुपयांत वीज जोडणी देण्याचे धोरण अंमलात आणले होते; पण योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ...

आष्टी : दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना शासनाने १५ रुपयांत वीज जोडणी देण्याचे धोरण अंमलात आणले होते; पण योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा दुर्लक्षित असल्याने चांगल्या योजनेची वाट लागली़ याचा प्रत्यय येथील रेखा शंकर मोहोड यांना आला़ गत पाच वर्षांपासून त्यांनी वीज जोडणीसाठी फरफट होत आहे़ रेखा यांनी महावितरणच्या सहायक अभियंता कार्यालयात ६ एप्रिल २०१० रोजी बीपीएल अंतर्गत वीज जोडणीसाठी अर्ज केला होता़ त्यांना १५ रुपये भरावे लागले होते़ त्यांना ८५०६९२४ या क्रमांकाची पावती देण्यात आली़ यानंतर अवघ्या महिनाभरात वीज जोडणी देऊ, असे सांगण्यात आले; पण निर्धारित कालावधीत मीटर मिळाले नाही़ यामुळे त्यांनी कार्यालयात चौकशी केली; पण संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़ शासनाने दारिद्र्यरेषेखाली असल्याने इंदिरा आवास योजनेचा लाभ देऊन हक्काचे घरकूल दिले़ घराचे काम झाल्यावर वीज मिटर मिळणे क्रमप्राप्त होते; पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अरेरावी धोरणाचा फटका त्यांना बसत आहे़परिस्थिती जेमतेम असून त्या मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ पाच वर्षांपासून महावितरणकडे मिटर नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ अनेक कुटुंबे आजही वीज पुरवठ्यापासून वंचित आहे़ शासनाने आतातरी वीज जोडणी द्यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़(प्रतिनिधी)