शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:12 IST

घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा.

ऑनलाईन लोकमतघोराड : घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा. वैशाली उर्फ शानु धुलेंद्र करकाडे (२२) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.प्राप्त माहितीनुसार, वैशाली ही धुतलेले कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावर गेले. येथे टिनावर कपडे टाकताच तिला विजेचा जबर धक्का बसला. यात ती खाली कोसळली. हे शेजारच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती तिचा मृत्यू झाला होता. शानु उर्फ वैशाली व धुलेंद्र हे बालाघाट जिल्ह्यातील खारा तहसील किरणापूर येथील रहिवासी असून मजुरीच्या शोधात ते सेलू येथे स्थायी झाले. त्यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना सात महिन्याचा मुलगा आहे. त्यांच्या परिवारात आई, वडील, भाऊ, बहीण असे सहा व्यक्ती आहेत. या घटनेची सेलू पोलिसात नोंद असून मृतक महिलेचे सेलू ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहायक फौजदार मनोहर बोरघरे, जमादार नाना खैरकार, जितू डांगे, राजू पाथरे, अर्चना तुमडाम करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू