शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी राहणाऱ्यास सांगितला. त्यांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना फोन लावून सर्व आपबिती कथन केली. लगेच आई-वडिलांनी घर गाठत हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोन घटना : अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/हिंगणघाट : जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट शहरात मामानेच अल्पवयीन भाच्यावर तर सेलू तालुक्यातील बोरधरण येथे लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आला. एकाच दिवशी अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्याने जिल्हा हादरुन गेला आहे.हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी राहणाऱ्यास सांगितला. त्यांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना फोन लावून सर्व आपबिती कथन केली. लगेच आई-वडिलांनी घर गाठत हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. तर बोरधरण येथील घटनेत माहूर येथील महिलेशी राहूल बोदे रा. सिंदी(रेल्वे) यांची मोबाईलवरुन तीन वर्षांपूर्वी मैत्री झाली. दोघांमध्ये भेटीगाठी सुरु झाल्याने त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध प्रस्तापित झाले. पीडिता पहिल्या पतीपासून असलेल्या दोन मुलांसह वणी येथे किरायाने राहतात. राहुल याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बोरधरण येथील एका हॉटेलमध्ये बोलावित होता. याच हॉटेलमध्ये त्याने ७ डिसेंबर, १४ डिसेंबर व ७ फेब्रुवारी रोजी बोलावून अत्याचार केला. त्यानंतर महिलेने लग्नास गळ घातली असता राहूल बोदे यांनी टाळाटाळ सुरु केली. काही दिवसानंतर पीडितेने राहुलला फोन केला असता त्याने माझे लग्न झाले आता फोन करु नको, असे सांगितले. त्यामुळे पीडितेने राहुलचे घर गाठले असता त्याच्या घरच्यांनी तिला मारहाण करीत घराबाहेर काढले. त्यामुळे महिलेने सेलू पोलिसात तक्रारी असून पोलिसांनी राहुल बोदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तलाठ्याकडून मुलीचा विनयभंगकारंजा (घा.): तालुक्यातील धावसा येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी तक्रारीअंती उघडकीस आली. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तलाठ्याला अटक केली आहे.सुखदेव गोविंद सावरकर (५०) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याने घरी कुणीही नसल्याची संधी पाहून १७ वर्षीय युवतीचा विनयभंग केला. युवतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तलाठ्याला अटक केली आहे. 

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट