शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

तुरीच्या पेऱ्यात होणार वाढ

By admin | Updated: May 29, 2016 02:19 IST

गतवर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. यामुळे शेतकरी हतबल झाले होते;

कृषी विभागाचा अंदाज : शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यातआर्वी : गतवर्षी खरीप व रबी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले. यामुळे शेतकरी हतबल झाले होते; पण तुरीचे बऱ्यापैकी झालेले उत्पादन व चांगले दर यामुळे शेतकरी तरले. परिणामी, यंदा शेतकरी तुरीचे पीक घेण्याच्या मानसिकतेत असल्याने तुरीचा पेरा वाढणार, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.यावर्षी तीव्र उन्हामुळे जमीन चांगली तापली आहे. उन्हाळ्यात खरीपाची तयारी म्हणून शेतीची मशागत करावी लागते. यावर्षी उन्हाळा चांगला तापत असल्याने पावसाचे संकेतही समाधानकारक सांगितले आहे. परिणामी, शेतीच्या मशागतीला प्रारंभ झाला आहे. पावसाळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा त्रस्त झाला असला तरी रखरखत्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा संपला आहे. यामुळे शेतकरी मशागतीला लागला आहे.(तालुका प्रतिनिधी)