शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जलसंकट असतानाही पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई सुद्धा वाढत आहे, असे असतानाही कारंजा शहरात, काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यावरून वाहताहेत पाण्याचे पाटकारंजा (घा.) : वाढत्या तापमानासोबत पाण्याची टंचाई सुद्धा वाढत आहे, असे असतानाही कारंजा शहरात, काही भागात पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगर पंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.शहरातील गोळीबार चौकाच्या पलिकडे दाभा रस्त्यावर सतत पाण्याचे डबके साचलेले असतात. या परिसरात विठ्ठल मंदिराच्या टेकडीवर पाणी पुरवठ्याची टाकी आहे. ही टाकी बरेचदा पाण्याने पूर्ण भरून ओव्हर फ्लो होते. पण ती बंद केली जात नाही. पाण्याचा प्रवाह बंद करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नेहमीच याकडे दुर्लक्ष होते. परिणामी पाणी रस्त्यावरून वाहात चौकात जमा होते. वाहतुकीस यामुळे अडथळा होतो. तसेच अपघाताची शक्यताही यामुळे बळावली आहे. गावात जाणाऱ्या रस्त्यावर एका व्यक्तीच्या घरातील कुपनलिकेचे पाणी सतत वाहत असते. रस्त्याच्या बाजुला नाली नसल्यामुळे ते पाणी रस्त्यावर पसरते. कारंजात दर एक दिवसाआड नळाला पाणी येते. काही भागात सदोष यंत्रणेमुळे पाणी पोहचत नाही. पाणी योजनेची विहीर ज्या खैरी धरणावर आहे त्या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत असतानाही पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)