शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बांधी फुटल्याने पाणी वळले शेतशिवाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

अण्णा सागरचे खोलीकरण आणि दगडाची पाळ यामुळे तलावाचे मजबुतीकरण झाले. जलसंचय वाढणार यात शंका नाही. यावर्षी पाऊस तसा कमीच झाल्याने तलावात संचय कमीच आहे. जवळच्या विहिरी आणि बोअरवेल साठी फायद्याचे ठरणार असले तरी या तलावाचे सौंदर्यीकरण करून शासनाने चांगले काम केले आहे.

ठळक मुद्देसेवाग्रामातील अण्णासागर तलाव : परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : अण्णासागर तलावामध्ये जलसाठा वाढावा यासाठी पाण्याचे स्रोत वळविण्यात आले; पण एका दिशेने बांधी फुटल्याने पाणी चक्क शेताच्या दिशेने वाहून गेलेले आहे.सेवाग्रामसाठी अण्णासागर तलाव आधार ठरला आहे. आज पाण्याची समस्या लक्षात घेतली तर पाणी अडवा पाणी जिरवा यासह आता तर वॉटर हार्वेस्टिंगची गरज प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. भविष्यात पाणी समस्या तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने या तलावाचे खोलीकरण करून जलसाठा वाढविण्याकरीता उपाययोजना केल्या आहेत.यातील आदर्शनगरच्या खालच्या भागातून मोठी बांदी खोदून पाण्याच्या प्रवाहाला अण्णासागरच्या दिशेने वाट करून देण्यात आली. पण बांदीचा उतार योग्य नसल्याने पाण्याने बांदी फोडून शेताच्या उतार दिशेने पाणी गेले. यात जवळपास तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अण्णा सागरचे खोलीकरण आणि दगडाची पाळ यामुळे तलावाचे मजबुतीकरण झाले. जलसंचय वाढणार यात शंका नाही. यावर्षी पाऊस तसा कमीच झाल्याने तलावात संचय कमीच आहे. जवळच्या विहिरी आणि बोअरवेल साठी फायद्याचे ठरणार असले तरी या तलावाचे सौंदर्यीकरण करून शासनाने चांगले काम केले आहे. वनविभागाने मुख्य रस्ता आणि तलाव यातील मधल्या जागेवर वृक्षारोपण केले असल्याने भविष्यात सुंदर असे रूप या तलावाला प्राप्त होणार आहे.

टॅग्स :floodपूर