शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

तीन गावांत जलसंकट गडद; धरणाचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:59 IST

देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : देवळी तालुक्यातील नाचणगाव, पुलगाव व गुंजखेडा या तिन्ही गावांमध्ये पाणी संकट गडद होत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीचे पात्रही कोरडे पडल्यामुळे निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडा व पाणी साठविण्याची व्यवस्था करा, अशी मागणी या तिन्ही गावातील नागरिकांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.नाचणगांव, पुलगांव व गुंजखेडा हे तिन्ही गावे वर्धा नदीच्या तिरावर वसलेले आहे. या तिन्ही गावांना याच नदीतून पाणी पुरवठा केल्या जातो.पण, सध्या नदीपात्र कोरडे असल्यामुळे तिन्ही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दिवसेंदिवस पाणी समस्या तीव्र होत असल्यामुळे निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडावे तसेच ते पाणी साठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गावकºयांनी निवेदनातून केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन आमदार रणजित कांबळे यांनाही देण्यात आले आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देताना काँगसचे पुलगाव शहरअध्यक्ष रमेश सावरकर, गुजखेडाच्या सरपंच वहिदा शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद वंजारी, देवळी पंचायत समितीचे माजी सभापती मनोज वसू, नागचणगावचे माजी सरपंच शब्बीर पठाण, माजी नगरसेवक देवकांत सहारे, पंचायत समिती सदस्य अशोक इंगळे, नाचणगावचे उपसरपंच सुरेश देवतळे, देविदास आसोले व गुंजखेडाचे उपसरपंच चंद्रकांत कांबळे यांची उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईcollectorजिल्हाधिकारी