शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वर्धा नदीचे पात्र फुगले; आर्वी-अमरावती मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:00 IST

आर्वी अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनिम्न वर्धातून विसर्ग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी तालुक्यातील वर्धा जिल्हयाच्या शेवटच्या सीमेवरील देऊरवाडा /कौंडण्यपूर पुलावरून वर्धा नदीचे पाणी पुलावरून आणि दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे आर्वी अमरावती मार्ग बंद करण्यात आला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आर्वी परिसरात मागील छत्तीस तासांपासून पाऊस सुरू आहे. या वर्धा नदीचे वरील बाजूला अप्पर वर्धा धरण (नलदमयंती) तर खालील बाजूला निम्न वर्धा धरण (बगाजी सागर) धरण आहे. अप्पर वर्धा धरणात जमा झालेले पाणी या वर्धा नदीपात्रात सोडले जाते. सध्या अप्पर वर्धाच्या तेरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर आर्वी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणातून 33 दरवाजातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

देउरवाड़ा/ कौंडण्यपूर येथे मोठ्या प्रमाणात वर्धा नदीचे बॅकवॉटर जमा होते. त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वर्धा नदीवरील आर्वी ते अमरावती मार्गचे आवागमन पुरामुळे बंद झाले आहे.

 

टॅग्स :floodपूर