शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

काश्मीरच्या लोकशाहीकरिता वर्ध्यात आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे.

ठळक मुद्देदिवसभर केला उपवास : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करुन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. या संचारबंदीने तेथील सामान्य जनतेचे जीवन हलाखीचे झाले आहे. त्या लोकांना मुक्त श्वास घेण्याकरिता लोकशाहीचा अधिकार बहाल करा, अशी मागणी वर्ध्यातील लोकशाहीकरिता समर्पित नागरिकांनी बुधवारी एक दिवस आत्मक्लेश उपवास करुन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे. त्याकरिता कश्मिरी जनतेसोबत आपण एकतेची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. ते भारतीय लोक आहेत व मनुष्य म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यांना राज्यघटनेनुसार लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आज वर्ध्यातील लोकशाही समर्पित नागरिकांनी आत्मक्लेश उपवास सत्याग्रह करुन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन दिले.विविध मागण्यांचे निवेदन देताना किसान अधिकारी अभियानचे अविनाश काकडे, सुरज पाखडे, सुनिल कोल्हे, मिलिंद मोहोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, प्रीतेश चोरे, प्रमोद हजारे, हरिष नान्दे, रिजवान पठाण, विलास अमझीरे, धनराज अमझीरे, लक्ष्मण नांदणे, ज्ञानेश्वर ढगे, नूतन माळवी आदींची उपस्थिती होती.या आहेत मागण्यासर्व पक्ष आणि संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांना नजर कैदेतून मुक्त करावे, सर्व समाजमाध्यमे व दुरध्वनी सेवा सर्वांसाठी मुक्त करावी व जम्मु कश्मिरला पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ववत देण्यात यावा, या तीन प्रमुख मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांसाठी आज वर्ध्यात दिवसभर आत्मक्लेश उपवास करण्यात आला.