शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या लोकशाहीकरिता वर्ध्यात आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे.

ठळक मुद्देदिवसभर केला उपवास : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत सरकारच्या माध्यमातून काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करुन शंभर दिवस पूर्ण झाले आहे. या संचारबंदीने तेथील सामान्य जनतेचे जीवन हलाखीचे झाले आहे. त्या लोकांना मुक्त श्वास घेण्याकरिता लोकशाहीचा अधिकार बहाल करा, अशी मागणी वर्ध्यातील लोकशाहीकरिता समर्पित नागरिकांनी बुधवारी एक दिवस आत्मक्लेश उपवास करुन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.भारत सरकारने १२ नोव्हेंबर २०१९ ला काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली. आता शंभर दिवसाचा कालावधी लोटला असून कश्मिरमध्ये समाजमांध्यमांना व सामान्य नागरिकांना दुरध्वनी संपर्काची सेवा बंद आहे. त्यामुळे कश्मिरचा उर्वरित देश आणि जगाशी कोणताही संपर्क नाही. कश्मिरमध्ये रोजगार आणि व्यापार पूर्णत: थांबलेले आहे. अत्यंत कठीण व भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य कश्मिरी माणसांचे जगणे सुरु आहे. त्याकरिता कश्मिरी जनतेसोबत आपण एकतेची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. ते भारतीय लोक आहेत व मनुष्य म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यांना राज्यघटनेनुसार लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आज वर्ध्यातील लोकशाही समर्पित नागरिकांनी आत्मक्लेश उपवास सत्याग्रह करुन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन दिले.विविध मागण्यांचे निवेदन देताना किसान अधिकारी अभियानचे अविनाश काकडे, सुरज पाखडे, सुनिल कोल्हे, मिलिंद मोहोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, प्रीतेश चोरे, प्रमोद हजारे, हरिष नान्दे, रिजवान पठाण, विलास अमझीरे, धनराज अमझीरे, लक्ष्मण नांदणे, ज्ञानेश्वर ढगे, नूतन माळवी आदींची उपस्थिती होती.या आहेत मागण्यासर्व पक्ष आणि संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांना नजर कैदेतून मुक्त करावे, सर्व समाजमाध्यमे व दुरध्वनी सेवा सर्वांसाठी मुक्त करावी व जम्मु कश्मिरला पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ववत देण्यात यावा, या तीन प्रमुख मागण्या सरकारकडे करण्यात आल्या. या मागण्यांसाठी आज वर्ध्यात दिवसभर आत्मक्लेश उपवास करण्यात आला.