शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Wardha Blast; मृत उदयवीरसिंग यांचा मृतदेह मूळगावी उत्तरप्रदेशात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:37 IST

स्फोटात मृत्यू पावलेले उदयवीर सिंग हे मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया आॅर्डनन्स फॅक्टरी मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते.

ठळक मुद्देमुरादाबाद जिल्ह्यातील चंदोशी या गावचे रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील पुलगाव येथे लष्करी दारू गोळा भांडार आहे. या दारुगोळा भांडारात बनविण्यात आलेले मात्र वापरण्यात न आलेले मुदतबाह्य झालेले बॉम्ब तसेच इतर ठिकाणाहून आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी सोनेगाव आबाजी, केळापूर आणि जामणी या तीन गावांचा सुमारे १ हजार एकर चा भूभाग अधिग्रहित करण्यात आलेला आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता दरम्यान जबलपूर मधील खमरिया आॅर्डनन्स फॅक्टरी मधील बॉम्ब निकामी करण्यासाठी आणण्यात आले होते.या स्फोटात मृत्यू पावलेले उदयवीर सिंग हे मध्यप्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यातील खमरिया आॅर्डनन्स फॅक्टरी मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील चंदोशी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेण्यात येत आहे.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोट