शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या तोंडावर अडविली शेतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्कालीन नायब तहसीलदार करंडे यांनी २००८ मध्ये हा रस्ता मोकळा करून दिला.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : गोजीच्या शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम जवळ आला असून ऐन पेरणीच्या तोंडावर एका शेतकºयाने वहिवाट रोखल्याने शेती पडीक राहण्याची भीती गोजी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात शेतकºयांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून कारवाईकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.गोजी येथे शेतात जाण्यासाठी शेतकºयांना पूर्वीपासून रस्ता आहे. मात्र, बाहेरगावाहून गोजी येथे येत गणेश माधव शिंदे यांची शेती गणेश चंपत सहस्त्रबुद्धे आणि विनोद सहस्त्रबुद्धे भावडांनी खरेदी केली आणि शेतीकडे जाणारा रस्ता बंद केला. याविषयी तक्रारीनंतर तत्कालीन नायब तहसीलदार करंडे यांनी २००८ मध्ये हा रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान वहिवाट सुरळीत असतानाच मागील पंधरवड्यापासून सहस्त्रबुद्धे बंधूंनी त्रास देण्याच्या अनुषंगाने रस्ता बंद केला.शेतकरी वहिवाट करण्यास गेले असतान सहस्त्रबुद्धे बंधूंनी मारहाण केली. खरीप हंगाम जवळ आला आहे. काही दिवसांतच पेरणीची कामे करावयाची आहेत. मात्र, रस्ताच बंद केल्याने शेती पडीक राहण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. शेतीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्वात गोजी शेतकरी पांडुरंग देवढे, शुभम देवढे, रूपराव चौधरी, विनोद ठाकरे, वामन ठाकरे, प्रभाकर चिरडे, गजानन ठाकरे, चंद्रशेखर भाकरे, बाबा ठाकरे, सुनीता ठाकरे, सुनील मशानकर, संजय ठाकरे आदींनी तहसीलदारांकडे केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक