शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाची प्रतीक्षाच

By admin | Updated: August 7, 2016 00:13 IST

ब्रिटीश गुलामगिरीला संपुष्टात आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असलेल्या

स्वातंत्र्य लढ्यापासून मागणी : विकास निधीच्या खर्चावरून राजकारण अमोल सोटे आष्टी (शहीद) ब्रिटीश गुलामगिरीला संपुष्टात आणून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्तरंजित क्रांती करणाऱ्या शहिदांच्या बलिदानाचे प्रतिक असलेल्या येथील क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी गत ७४ वर्षांपासून आहे; पण याकडे सदैव दुर्लक्ष होत आहे. शासनाने ही मागणी मान्य करून या स्थळाचा विकास केल्यास ती खऱ्या अर्थाने शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असे शहीद भूमितील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील क्रांती नागपंचमीला झाल्याने रविवारी असलेल्या नागपंचमिनिमित्त ही मागणी ऐरणीवर आली आहे. गतवर्षी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे अर्थ तथा वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आष्टीला आले होते. यावेळी क्रांतीस्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी हुतात्मा स्मारक समिती अध्यक्ष प्रा. विनायक पारे, सचिव भरत वणझारा यांनी केली होती. क्षणाचाही विलंब न लावता ना. मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसीत करण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून अवघ्या तीन महिन्यांत निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये स्थानिक राजकारण्यांनी पक्षाच्या झेंड्यावर गावातील विकासकामे मंजूर करण्यासाठी ३ कोटी रुपयांची वाट लावल्याने मुख्य उद्देश बाजूला राहिला. उर्वरित २ कोटी रुपये क्रांतीस्थळाला खर्च करण्यासाठी राजकारण सुरू आहे. सर्वपक्षीय मंडळी एकत्र येऊन राष्ट्रीय स्मारकाच्या विकासासाठी हातभार लावायला तयार नाहीत. देशभक्तीचे प्रतिक असलेली क्रांतीस्थळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी कायम तेवत राहतील, हा उद्देश लक्षात घेऊन हुतात्मा स्मारक समितीने क्रांतीस्थळी कार्यरत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय खाली करण्याचे पत्र नगर पंचायतीला दिले. त्यामुळे या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक घोषित करून ते विकसीत करावे. सोबतच स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महत्त्व प्राप्त झालेल्या स्थळांना पर्यटनस्थळ घोषित करून विकास केल्यास विद्यार्थ्यांना व पर्यटन प्रेमींसाठी रमणीय स्थळ निर्माण होणे सहज शक्य आहे. यामध्ये कपिलेश्वर देवस्थान परिसरात बालोद्यान तयार करणे, आष्टी तलावाचे पर्यटनस्थळाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण करणे. ज्या ठिकाणी ब्रिटीश पोलिसांना तलावाच्या पाण्यात बुडवून मारले होते, त्या स्थळाला विशेष महत्त्व आहे. पोलीस संमद याला पकडण्यासाठी शहीद भूमीतील क्रांतीकारक निमसगाव टेकडीवर पाहायला गेले होते, ती टेकडी पैठणच्या धर्तीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान म्हणून विकसीत करावी. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या शहीद रशीद खाँ नवाब यांच्या कबर स्थळाचा विकास करावा. सहा शहिदांना एकाच ठिकाणी भडाग्नी दिला, त्या स्थळाचा पूर्ण विकास करावा, या सर्व मागण्या असून त्या अजूनही प्रलंबित आहेत.