शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

पाच वर्षांपासून सिंचन विहिरीला वीज जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 27, 2015 01:26 IST

नजीकच्या अंतरगाव येथील गरीब विधवा शेतकरी महिलेची गत पाच वर्षांपासून महावितरणने थट्टाच चालविली आहे.

झडशी : नजीकच्या अंतरगाव येथील गरीब विधवा शेतकरी महिलेची गत पाच वर्षांपासून महावितरणने थट्टाच चालविली आहे. अनामत रक्कम भरूनही पाच वर्षांपासून सदर महिलेला वीज जोडणीच देण्यात आली नाही़ यामुळे त्यांची शेतीच अडचणीत आली आहे़ कमला कृष्णाजी गोहणे या शेतकरी महिलेचे शेत मौजा अंतरगाव येथे आहे़ त्यांच्या शेतात २००८-०९ मध्ये शासनाकडून जल सिंचन योजनेंतर्गत मिळालेल्या विहिरीचे नवीन बांधकाम करण्यात आले़ यानंतर संबंधित शेतकरी महिलेने वीज जोडणीसाठी महावितरणकडे रितसर अर्ज सादर केला़ नीवन वीज जोडणीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून नव्याने अनामत रकमेचा भरणाही केला; पण यास अवघे पाच वर्षे लोटले असताना अद्याप सदर विहिरीवर वीज जोडणी देण्यात आली नाही. शेतकरी महिलेने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुमचा रेकॉर्ड आमच्या कॉम्प्यूटरला नाही, आम्ही काही करू शकत नाही, असे सांगण्यात येते़ अर्जाची मूळ प्रत, अनामत रक्कम भरल्याची पावती व सर्व कागदपत्र असताना महावितरणचे कर्मचारी त्यांची चेष्टा करीत असल्याचे दिसते़ पाच वर्षांपासून अनामत भरूनही वीज जोडणी न मिळाल्याने शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे़(वार्ताहर)