शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

दीड हजार शेतकर्‍यांना कृषी पंपाच्या जोडणीची प्रतीक्षा

By admin | Updated: May 7, 2014 02:29 IST

आर्वी शासन व कृषी विभागाच्यावतीने कोरडवाहू शेतकर्‍यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडत आहे.

 सिंचन रखडले : आर्वी उपविभागात दीड हजार शेतकरी रांगेत

सुरेंद्र डाफ

आर्वी शासन व कृषी विभागाच्यावतीने कोरडवाहू शेतकर्‍यांची शेतजमीन सिंचनाखाली आणण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्ची पडत आहे. असे असताना वीज वितरण कंपनीकडून शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना जोडणी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. आर्वी उपविभागातील दीड हजार शेतकर्‍यांना गत चार वर्षांपासून कृषीपंपाची जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन कसे करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. आर्वी येथे वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, रोहणा, खरांगणा या भागातील वीज जोडणी वा इतर कामे करण्यात येते. या कार्यालयात शेतात सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी २०११ या वर्षात वितरण कंपनीकडे कृषी पंपाकरिता वीज जोडणीचे अर्ज सादर करण्यात आले. यात आर्वी ३८५, कारंजा (घा.) ३४३, आष्टी (श.)१३६, पुलगाव २४१, खरांगणा २४९ अशा एकूण दीड शेतकर्‍यांचा यात समावेश आहे.

२०११-१२ च्या प्रतीक्षा यादीत शेतकर्‍यांना वीज जोडणी देणार असल्याचे कळविले; परंतु अद्यापही या शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपलेली नाही. यावर वीज कंपनीने तातडीने करण्याची मागणी आहे.

कृषी पंपाची वीज जोडणी यादी प्रलंबीत आहे, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाणार आहे. -निलेश गायकवाड, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी, आर्वी.