शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

By admin | Updated: February 28, 2016 02:16 IST

हिवरा (का.) या पुलाचे बांधकाम सुरू असतानी वळण रस्ता करण्यात आला. त्या रस्त्याला पाणी असल्याने ...

पुलाच्या बांधकामामुळे गेली होती पिके वाहूनविजयगोपाल : हिवरा (का.) या पुलाचे बांधकाम सुरू असतानी वळण रस्ता करण्यात आला. त्या रस्त्याला पाणी असल्याने पुलाच्या आजुबाजुला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गेले. परिणामी, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.जुलै २०१५ रोजी मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसामुळे विजयगोपाल येथील नाल्याला पूल आला व नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. यात उभी पिके वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हिवरा व तांभा येथील पुलाचे काम दीड वर्षापासून रखडले होते. त्या नाल्याचे काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने पाणी अडविले होते. पाणी अडविल्याने बाजूच्या गितेशसिंग धुमाळे, पांडुरंग डगवार, प्रकाश नानोटी व अन्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. परिणामी, ऊस व अन्य पिके वाहून गेली. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी मौका पंचनामा करून तत्सम अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला. तहसीलदारांनी माहिती उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग पुलगाव यांच्याकडे पाठविली; पण तहसीलदारांच्या पत्राला उपविभागीय अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली. आमच्यामुळे शेताचे नुकसान झाले नाही, असा पवित्रा घेतल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)