शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:42 IST

आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपला मताधिकार समाजाची दिशा निर्धारित करीत असतो. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकाधिक विश्वास घट्ट करण्यासाठी लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाहीत लोक जागृत झाले तर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांची पूर्तता होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय जनसंपर्क दिवस समारंभात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या वर्धा चॅप्टरच्यावतीने जनसंपर्क दिवस कार्यक्रम पार पडला. यंदाचा विषय ‘भारतीय लोकशाही- सार्थक निवडणुकीचा मंत्र’ हा होता. या विषयावर वर्षभर चर्चा, कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरु डॉ. आनंदवर्धन शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्मिता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील डॉ. विजय एल. धारूरकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अनिलकुमार राय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बुद्धदास मिरगे यांनी केले तर आभार प्रफुल्ल दाते यांनी मानले. कार्यक्रमात पीआरएसआयच्यावतीने वर्धेतील बालरोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय जागृतीमंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना जनसंपर्क सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क दिवस विशेषांकांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगांवकर, राजेश लेहकपुरे, डॉ. अख्तर आलम, डॉ. अनवर अहमद सिद्दीकी, डॉ. रामप्रकाश यादव, विनेश काकडे, संदीप घानोकर, सचिन घोडे, इब्राहिम बक्ष, प्रमोद गिरडकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. आलोक विश्वास, प्रा. किशोर वानखेडे, अमोल देशमुख, श्वेता क्षीरसागर, पराग ढोबळे, प्रवीण गावंडे, रूपाली अलोने, अनुपम रॉय, चेतन भट्ट, रंजीत कुमार, वैभव उपाध्याय आदींची उपस्थिती होती.