शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जयंतीनिमित्त विनोबा भावेंना अभिवादन

By admin | Updated: September 14, 2015 02:02 IST

आचार्य विनोबा भावे यांना जयंती दिनी विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली.

वर्धा : आचार्य विनोबा भावे यांना जयंती दिनी विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. शुक्रवारी झालेल्या जयंती कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय वर्धा : दहेगाव (मिस्कीन) येथील मातोश्री कनिष्ठ महाविद्यालय येथे आचार्य विनोबा भावे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल गायकवाड होते. त्यांनी विनोबा भावे यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. संस्थेचे सचिव प्रमोद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्राचार्य उगले, प्रा. आशिष मुडे, प्रा. मनोज गायकवाड, यशपाल इवनाथे, रवींद्र मोरणकर आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन कोमल खासदार यांनी तर प्रस्तावना पुजा मोहिते हिने केली. आभार अंकेश मसराम यांनी मानले.लोक महाविद्यालयात वर्धा : स्थानिक लोक महाविद्यालय येथे ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाद्वारे विनोबा भावे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे, उपप्राचार्य सुनिल पाटणे उपस्थित होते. डॉ. कोटेवार यांनी राष्ट्र निर्माणाचे कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे. तेव्हा शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करावे, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रा. मोहन सोनूरकर यांनी केले. आयोजनाला प्रा.डॉ. अविनाश साहूरकर, प्रा. डॉ. राजीव जाधव, प्रा.डॉ. अविनाश सुरकार, प्रा.महेंद्र सहारे, प्रा. भाष्कर वाळके, प्रा. सोनाली बहादूरे, प्रा. प्रशांत येऊलकर, प्रा. धात्रक प्रा. विकास नाखले, कविता सानप, उपमुख्याध्यापक श्याम चित्रकार, उपप्राचार्य रेखा अडसुळे, पर्यवेक्षिका सुजाता भालशंकर, सुलभा बिदलकर, विद्या सुरकार, गं्रथपाल अलका म्हसलकर, सहायक गं्रथपाल संजय भोयर, सचिन डहाके यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. विनोबांना अभिवादनवर्धा : संत विनोबा यांची जयंती भूदान जयंती म्हणून साजरी करण्यात आली. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीत भारतभर पायी फिरून त्यांनी लाखो एकर जमीन दानात मागितली. गरीब शेतमजूरांना जमिनीची मालकी दिली. हा अनोखा उपक्रम त्यांनी चालविला म्हणून विनोबांची जयंती भूदान जयंती म्हणून साजरी केली जाते, असे मत मुख्याध्यापक दिनकर पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तन्वी ताल्हण हिने भूषविले. कार्यक्रमाचे संचालन सेजल वासनिक व सुशोभिता कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी भाषणातून विनोबांच्या जीवनावर व विचारांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन राठोड यांच्या मार्गदर्शनात केले. आभार प्रदर्शन श्रध्दा बाभळे हिने केले. कार्यक्रमाच्या आयोजनाला करूणा कळवनकर, वंदना वैष्णव, दुष्यंता मून, हेमंत पराते, सुरेंद्र दीक्षित, सागर निकोरे, परसराम राठोड यासह आदींनी सहकार्य केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)