शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

विदर्भात गुलाबी बोंडअळी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:15 IST

विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा अहवालतीन जिल्ह्यात सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे. काही ठिकाणी बोंड सडण्याचा प्रकार दिसला. सडलेल्या बोंडांचे नमूने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. संधीसाधू जिवाणू व काही प्रमाणात बोंडावर वाढलेल्या मृतजिवी बुरशीमुळे हा प्रादुर्भाव उद्भवल्याचे वनस्पतीरोग शास्त्रज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कापूस पिकाला फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत कपाशीवर बोंड सडणे ही नवीन समस्या निर्माण झाली. या विषयी शेतकरी चिंतेत असल्याचे अभ्यास दौऱ्यात निदर्शनास आले.यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संतधार पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे बोंडे लागण्याच्या अवस्थेत कपाशीमधील सुखलेल्या गुलाबी रंगाच्या पाकळ्या गळून पडल्या. पावसाचे पाणी शिरून त्यात ओलावा निर्माण झाला. त्यामुळे कपाशीवर विषाणूजन्य रोगाची लागण झाली, अशी माहिती या चमूने दिली.सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कॉपर आॅक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन २.५ ग्रॅम याचे मिश्रण प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी, गरजेनुसार दुसरी फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.- व्ही.एन. वाघमारे, संचालक केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर. 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस