शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

शेती हंगामातच दुसरा डोस आल्याने लसीकरण मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील अडचण : शेतीकामे सोडून येणे नागरिकांना कठीणच

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असली तरी देवळी तालुक्यातील ग्रामीण भागात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीच्या दोन डोसमध्ये काही विशिष्ट अंतर ठेवण्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असले तरी सध्या शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामांना प्राधान्य देत असल्याने याचा विपरीत परिणाम सध्या लसीकरण मोहिमेवर होत आहे. पहिले लस घ्यावी की शेतीचे काम झटपट पूर्ण करावे, अशी द्विधा मन:स्थिती सध्या शेतकरी व शेतमजुरांची आहे.कोविड संकटाच्या काळात शेती याच व्यवसायाने जिल्ह्याचे अर्थचक्र पूर्ण पदावर आणण्यासाठी मोठा हातभार लावला. तर कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या लस हाच उत्तम पर्याय असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात; पण सध्या शेतीच्या कामांनाही शेतकरी व शेतमजूर गती देत आहेत. अशातच पूर्वी लस घ्यावी की शेतीची कामे करावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना सतावत आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच जर ग्रामीण भागात लसीकरण पूर्ण झाले नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना कोविडचा सामना करावा लागणार आहे. लस घेतल्यावर काहींना ताप येतो. त्यामुळे लस घेतल्यावर विश्रांती गरजेची असते; पण ऐन लागवडीच्या हंगामात लस घेऊन विश्रांती करणे हे न परवडणारे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या लसीकरण मोहिमेवर याचा परिणाम होत आहे.

शहरात लसीचा पुरेसा पुरवठा नाही

- लसीकरणाची मोहीम गतीने सुरू असली तरी अनेक केंद्रांवर लसीचा पुरेसा पुरवठा नाही. त्यामुळे नागरिकांना आल्यापवलीच निराश होऊन परतावे लागत आहे. तर ग्रामीण भागात खरीप हंगामातील शेतीची कामे जोरात सुरू आहेत. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली असल्याने शेतकरीबांधवांना ओलित करण्यास जावे लागत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर अद्याप लसीकरणासाठी सरसावलेले नाहीत. यामुळे लसीकरण केंद्रांवर फारशी गर्दी दिसून येत नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या