शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पावसाच्या थेंब अन् थेंबाचा उपयोग

By admin | Updated: May 25, 2016 02:17 IST

पावसाच्या पाण्याचे होत नसलेले नियोजन व पूढील काळात निर्माण होणारी भीषणता ओळखून ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे ..

विद्यार्थी झाला जलमित्र : रेन वॉटर हॉर्वेस्टींगसाठी पुढाकार वर्धा : पावसाच्या पाण्याचे होत नसलेले नियोजन व पूढील काळात निर्माण होणारी भीषणता ओळखून ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे व नागरिकांतूनच पाणी वाचविण्याची मोहीम छेडली जावी म्हणून ८ मे पासून जलमित्र अभियान सुरू केले. यात अभिनव कल्पकतेतून पावसाच्या पाण्याचा संचय करणारे अनेक जण पूढे येत आहेत. हिंगणघाट येथील अनिकेत मनोहर पोकळे या युवकानेही पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब विहिरीत मुरवून पुनर्भरणाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.पॉलिटेक्निकचे शिक्षण घेताना अनिकेतला पर्यावरण (एनव्हायर्नमेंट) हा विषय होता. त्यामुळे पर्यावरण रक्षणार्थ मिळेल तो उपाय करायचा, ही खुणगाठच त्याने मनाशी बांधली होती. गतवर्षी त्याचे घर बांधायला सुरुवात झाली. उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई लपलेली नव्हती. यामुळे घर बांधत असतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचे पुनर्भरण करायचे हा विचार त्याने पक्का केला होता. त्यामुळे स्लॅबवरील पूर्ण पाणी एका पाईपद्वारे काढून तो पाईप विहिरीत सोडला. यामुळे आसपासच्या घरांच्या तुलनेत त्याच्या घरच्या विहिरीला अधिक पाणी आहे. उन्हाळ्यातही पाणी पातळी चांगली असल्याचे अनिकेत सांगतो.(शहर प्रतिनिधी)‘लोकमत’ने ८ मे पासून ‘जलमित्र’ अभियान सुरू केले आहे. यात नागरिकांनी पाणी वाचविण्यासाठी केलेले विविध प्रयोग समोर येत आहेत. या अभियानात नागरिकांना आपल्या उपक्रमासोबत ‘जल-सेल्फी’ही ‘लोकमत’कडे देता येणार असून जलजागृती हाच याचा उद्देश आहे.पूर्वनियोजन केल्यास जलसंचय अधिकअनेक जण घर बांधेपर्यंत रेन वाटर हार्वेस्टिंगचा विचार करीत नाही. सर्व बांधून झाल्यावर एखाद्याने सुचविल्यास त्या दृष्टीने विचार होतो; पण घर बांधतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग करून मोठ्या पाईपद्वारे घरावर जमा होणारे पावसाचे पाणी विहिरीत सोडल्यास पावसाचा एक थेंबही वाया जात नाही.