शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाचवी व आठवीचे नियमबाह्य वर्ग बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:08 IST

जि. प. शाळांनी आरटीई मधील अंतराची अट न पाळता सरसकट पाचवी व आठवीचे वर्ग उघडले. असे वर्ग तातडीने बंद करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्वरीत द्या, असे आदेश शिक्षण संचालकांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जि. प. शाळांनी आरटीई मधील अंतराची अट न पाळता सरसकट पाचवी व आठवीचे वर्ग उघडले. असे वर्ग तातडीने बंद करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्वरीत द्या, असे आदेश शिक्षण संचालकांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे. याच पाश्वभूमिवर वर्धा जिल्ह्यात जि.प. शाळांनी नियम न पाळता सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग बंद करावे, असा आदेश जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.शालेय शिक्षणाचा आकृतीबंद बदल्यानंतर प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिक शिक्षण सहावी ते आठवी असे स्वरूप दिले गेले. त्यानुसार पूर्वी ज्या जि.प. शाळांमध्ये चौथीपर्यंतच वर्ग आहेत. ते पाचवी आणि जेथे सातवीपर्यंत वर्ग आहेत तिथे आठवा वर्ग उघडण्याचे निर्देश २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार देण्यात आले; पण असे वर्ग सुरू करताना शिक्षण हक्क कायद्यातील अंतराची अट पायदळी तुडविली गेली. वर्धा जि.प.च्या शिक्षण विभाने अनेक शाळांमध्ये सरसकट असे वर्ग सुरू केले. हे नियमांना फाटा देणारे ठरत आहेत. नियमबाह्य वर्ग तात्काळ बंद करण्यात यावे. शिवाय तसा आदेश वर्धेच्या शिक्षणाधिकाºयांना देत त्यांच्याकडून या बाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. सदर मागणीचे निवेदन संबंधितांना सादर करण्यात आले. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सहकार्यवाह (नागपूर) अजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण भोयर, कार्यवाह सुरेश रोठे, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, संघटनमंत्री दीपक ढगे, सहकार्यवाह प्रदीप झलके, गजानन वसू, गजानन इंगोले, पवन निनावे, संजय चोरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :educationशैक्षणिक