शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी व आठवीचे नियमबाह्य वर्ग बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:08 IST

जि. प. शाळांनी आरटीई मधील अंतराची अट न पाळता सरसकट पाचवी व आठवीचे वर्ग उघडले. असे वर्ग तातडीने बंद करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्वरीत द्या, असे आदेश शिक्षण संचालकांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जि. प. शाळांनी आरटीई मधील अंतराची अट न पाळता सरसकट पाचवी व आठवीचे वर्ग उघडले. असे वर्ग तातडीने बंद करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्वरीत द्या, असे आदेश शिक्षण संचालकांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना बजावले आहे. याच पाश्वभूमिवर वर्धा जिल्ह्यात जि.प. शाळांनी नियम न पाळता सुरू केलेले पाचवी व आठवीचे वर्ग बंद करावे, असा आदेश जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.शालेय शिक्षणाचा आकृतीबंद बदल्यानंतर प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिक शिक्षण सहावी ते आठवी असे स्वरूप दिले गेले. त्यानुसार पूर्वी ज्या जि.प. शाळांमध्ये चौथीपर्यंतच वर्ग आहेत. ते पाचवी आणि जेथे सातवीपर्यंत वर्ग आहेत तिथे आठवा वर्ग उघडण्याचे निर्देश २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयानुसार देण्यात आले; पण असे वर्ग सुरू करताना शिक्षण हक्क कायद्यातील अंतराची अट पायदळी तुडविली गेली. वर्धा जि.प.च्या शिक्षण विभाने अनेक शाळांमध्ये सरसकट असे वर्ग सुरू केले. हे नियमांना फाटा देणारे ठरत आहेत. नियमबाह्य वर्ग तात्काळ बंद करण्यात यावे. शिवाय तसा आदेश वर्धेच्या शिक्षणाधिकाºयांना देत त्यांच्याकडून या बाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. सदर मागणीचे निवेदन संबंधितांना सादर करण्यात आले. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सहकार्यवाह (नागपूर) अजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण भोयर, कार्यवाह सुरेश रोठे, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, संघटनमंत्री दीपक ढगे, सहकार्यवाह प्रदीप झलके, गजानन वसू, गजानन इंगोले, पवन निनावे, संजय चोरे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :educationशैक्षणिक