शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

विश्वनगर मौजातील पांदण रस्ते कधी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:30 IST

विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा प्रश्न : चिखलातून काढावी लागतेय वाट

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.या मौजामध्ये १७४५ हेक्टर शेतजमीन आहे. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी चार पांदण रस्ते आहे. या मार्गावर दररोज प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी पेरणीच्या वेळी डोक्यावर खते, बी-बियाणे घेऊन जातात. बैलबंडी सुद्धा जाण्यायोग्य रस्ता नाही. पीक निघाल्यावर कापूस, सोयाबीन, तूर मोठ्या परिश्रमाने पांदण रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आणावे लागतात.या पांदण रस्त्यांवर अतिक्रमण आहेत. दोन्ही बाजुला झाडझुडूप वाढल्याने मोठा असलेला रस्ता अरूंद झाला आहे. पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसुल प्रशासनाने कुठलाही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधूनही याठिकाणी पांदण रस्त्यांवर कुशल व अकुशलस्तरीय कामे झाली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. यावर्षीच्या बजेटमधून चारही पांदण रस्ते नुतनीकरण करण्याची मागणी या मौजातील शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पंचयत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.