शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विश्वनगर मौजातील पांदण रस्ते कधी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:30 IST

विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा प्रश्न : चिखलातून काढावी लागतेय वाट

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : विश्वनगर मौजामधमील पांदण रस्ते गेल्या अनेक वर्षापासून नुतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना चिखलातून वाट काढावी लागत आहे. याप्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने दिलीत. मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.या मौजामध्ये १७४५ हेक्टर शेतजमीन आहे. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी चार पांदण रस्ते आहे. या मार्गावर दररोज प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी पेरणीच्या वेळी डोक्यावर खते, बी-बियाणे घेऊन जातात. बैलबंडी सुद्धा जाण्यायोग्य रस्ता नाही. पीक निघाल्यावर कापूस, सोयाबीन, तूर मोठ्या परिश्रमाने पांदण रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आणावे लागतात.या पांदण रस्त्यांवर अतिक्रमण आहेत. दोन्ही बाजुला झाडझुडूप वाढल्याने मोठा असलेला रस्ता अरूंद झाला आहे. पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसुल प्रशासनाने कुठलाही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधूनही याठिकाणी पांदण रस्त्यांवर कुशल व अकुशलस्तरीय कामे झाली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. यावर्षीच्या बजेटमधून चारही पांदण रस्ते नुतनीकरण करण्याची मागणी या मौजातील शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पंचयत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.