शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य निर्मिती ही सर्व सामान्यासाठी झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:10 IST

बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झोपडीतील लोकांकडून व लोकांसाठी झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाट्य रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांनी केली वर्धा इप्टा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित नाटय चर्चेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देमंजूळ भारद्वाज : इप्टा व दाते स्मृती संस्थेचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झोपडीतील लोकांकडून व लोकांसाठी झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाट्य रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांनी केली वर्धा इप्टा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित नाटय चर्चेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.इंडियन पिपल्स थिएटर असोशिएशन (इप्टा) आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सभागृहात ‘थिएटर आॅफ रिलेवंस या विषयावरील चर्चात्मक व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते तर प्रमुख अतिथी म्हणून रंगकमी डॉ. सतीश पावडे, इप्टा वर्धाचे जिल्हाध्यक्ष राजू बावने, सरचिटणीस डॉ. स्मिता वानखेडे उपस्थित होत्या. तर डॉ. सतीश पावडे म्हणाले की केवळ सिद्धांत मांडून चालणार नाही तर तसे प्रयोगही करावे लागतात. नाट्यलेखकाला समाजाचे दु:ख व अस्वस्थता दिसावी, काहींना जे पटत नाही ते मुळीच स्वीकारु नये, असे जे वागतात प्रसंगी त्यांना शासकीय पद व प्रतिष्ठा लाभत नाही. समाजाचा आशिर्वाद लाभतो, म्हणून समाजांकडून मिळणारे प्रेम हाच खरा पुरस्कार होय. मंजूळ भारद्वाज म्हणाले की, भांडवलशाहीच्या विरोधात जे नाटक निर्माण करतात सादर करतात त्यांचा प्रवास दुखातूनच होतो. काही लोकांसाठी अशी निर्मिती धोकादायक ठरू शकते. परिणामी राजसत्ता ही जावू शकते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंडे यांनी केले. संचालन गौतम पाटील यांनी केले तर आभार जयवंत भालेराव यांनी मानले. यशस्वीतेकरिता रंजना दाते, संगीता इंगळे, सूर्यप्रकाश पांडे, संजय तिळले, चंद्रकांत तिळले, अंकुश डांगे, भूषण भोयर, गजेंद्र सुरकार आदींनी सहकार्य केले.