शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोतवालांवर कामाचा ताण

By admin | Updated: July 5, 2017 00:29 IST

कोतवालांना अतिरिक्त कामे देऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती शाखा समुद्रपूर यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

कामाबाबत आदेश कमी करा : प्रवास भत्ता वाढविण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : कोतवालांना अतिरिक्त कामे देऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती शाखा समुद्रपूर यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यात अतिरीक्त आदेश कमी करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रवास भत्त्यात वाढ करण्याचा समावेश आहे.कोतवाल या पदाची नियुक्ती साझ्यातील गावात तलाठी यांना सहकार्य करण्यासाठी केलेली असते. मात्र तहसीलदारांच्या आदेशानुसार कोतवालांना निवडणूकसंबंधीची विविध कामे करावी लागतात. तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रुममधील दस्ताऐवज शोधून देण्यासाठी सुद्धा कोतवालांना आदेशीत केले जाते. नैसर्गिक आपत्ती कक्षात रात्रीच्यावेळी चौकीदार म्हणून देखील जबाबदारीचे काम दिल्या जाते. प्रसंगी तहसील कार्यालयाचे टपाल सुद्धा पोहचवावे लागते. याचा प्रवास भत्ता सुद्धा १०० रुपयांपेक्षा जास्त दिल्या जात नाही. अतिरीक्त कामाचा व्याप वाढल्याने दैनंदिन कामे खोळंबतात. निवेदन देताना सागर भगत, भारत फुलझेले, यशवंत चाटे, आनंद मुंजेवार, प्रकाश बकाल, कवडू धुर्वे यांची उपस्थिती होती.$$्अितिरिक्त कामे मागे घ्या, तहसीलदारांना निवेदनकोतवालांची नियुक्ती असलेल्या तलाठी साझ्याच्या व्यतिरिक्त कामे कोतवालांना अतिशय तुटपुंज्या वेतनावर करावी लागतात. त्यामुळे त्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत आहे.तलाठी साझ्याशिवाय अतिरिक्त कामांचे आदेश कोतवालांना देण्यात येऊ नये. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.अतिरीक्त कामाचा व्याप वाढल्याने त्यांची दैनंदिन कामे खोळंबतात. सदरची कामे पूर्ण करताना शारीरिक व मानसिक ताण येतो. त्यामुळे अतिरीक्त कामाचा आदेश मागे घेण्याची मागणी आहे.