शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

थोडं बोला; पण नेहमी गोड बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:55 IST

जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देराजश्री देशमुख यांचा सल्ला...

जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.मन प्रसन्न राहिल्यास अशक्य कामही शक्य होते. जर ओठावर गुळाचा गोडवा आणि हृदयात तिहाची स्रिग्धता असेल तर जग जिंकता येते. धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेल्या शब्द कधीच परत येत नसतो. त्यामुळे शब्दाने कुणाला घायाळ करण्यापेक्षा शब्दाने कुणाचे सांत्वन करणे केव्हाही चांगलेच आहे. परिणामी, बोलताना शब्दांना धार नसावी तर आधार असला पाहिजे. आज मनुष्यात अहंम खुप वाढला आहे. बोलताना स्वत:ऐवजी समोरच्या व्यक्तीला प्राधान्य दिले तर स्वत:चा अहंकार दुसऱ्यावर लादल्या जात नाही. म्हणून थोडं बोला; पण गोड बोला, असे यानिमित्ताने आपण सांगू इच्छित असल्याचे प्रा. देशमुख म्हणाल्या.जीवन क्षणभंगूर आहे. शेवटच्या क्षणी सोबत काहीच येत नसते. जर चिंरतन काही असेल तर ते म्हणजे दुसºयांच्या आयुष्यात निर्माण केलेला गोडवा. त्यामुळेच वेणूचा मधूर स्वर वाणीतून ओघळू द्या आणि जीवनाला दिव्य सुगंधाने सुमधूर बनवून पूर्णतेच्या मार्गावर अग्रेसर व्हा, असेही प्रा. राजश्री अजय देखमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.