शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:16 IST

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअ.भा. अंनिसची मागणी : ठाणेदारांना तक्रारीतून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. सदर लिखान करणाºयावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याबाबतची तक्रार शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.सदर तक्रारीतून सामाजिक शांतता भग करण्याऱ्या अश्विन कोल्हे पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अ.भा.अंनिस वर्धाच्यावतीने संघटक रवी पुनसे यांनी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने दिले. मागील ३५ वर्षांपासून प्रा. श्याम मानव हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. एटीएसने उघड केलेल्या प्रा. श्याम मानव यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या कटाची बातमी किशोर वाघ यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केली होती. त्या बातमीवर हल्ल्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया आश्विन कोल्हे पाटील यांनी दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. सदर तक्रार सादर करताना पंकज वंजारे, निलेश गुल्हाणे, संगीता इंगळे तिगावकर, पी. के. खोबे, संजय जवादे, आशीष मोडक, पराग दंडगे, आशीष नंदनवार, सूरज बोदिले, सूरज गणवीर, स्वप्निल मोडक, सचिन देवगिरकर, सुमीत उगेमुगे, निखिल खोडे, निखिल अंम्बुलकर यांच्यासह अ.भा.अनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया