शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

संविधान जाळणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:38 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत.

ठळक मुद्देमागणी : समता सैनिक दलाचे पोलीस अधीक्षकांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या सर्वांगीण विकासासाचे योगदान सर्वश्रुत आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मात्र समाज कंटकांना त्यांचे अतुलनीय कार्य मान्य नसल्याच्या कारणावरुन समाजात द्वेष निर्माण करीत आहेत. संविधानाची प्रत जाळण्याची घटना घडली आहे. समता सैनिक दलाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून संविधान जाळणाऱ्या विरुद्ध संताप व्यक्त केला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या जडणघडणीतील योगदान ऐतिहासिक आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी निष्ठेने कार्य केले. त्यांनी आखलेल्या धोरणाचा देशाला विकासासाठी मोठा फायदा झाला. त्यांच्या कर्तृत्वाची आजही ओळख देशाला आहे. परंतु देशद्रोही कृत्य करणारे त्यांनी अथक प्रयत्नातून निर्माण केलेल्या संविधानाची प्रत जाळत आहेत. अशा समाज कंटकाविरुद्ध भारतीय संविधान जाळले म्हणून भारतीय कायदा १९७१ च्या अ‍ॅक्ट १२४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य बौद्धिक प्रमुख डॉ. भास्कर कांबळे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी समता सैनिक दलाचे डॉ. भास्कर कांबळे, मार्शल प्रदीप पुणेकर, आनंद दुबे, आनंदा कांबळे उपस्थित होते.सावलीत निषेधसावली : दिल्लीतील जंतरमंतर घटनेचा निषेध करीत त्या आरोपींवर कडक कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थायी समितीच्या वतीने ठाणेदार स्वप्निल धुळे यांना देण्यात आले. यावेळी समितीच्या अध्यक्ष लता लाकडे, भावना बोरकर, गीरजा मानकर, कल्पना रायपूरे, हेमलता गेडाम, प्रभा गोंगले, रेखा गेडाम, पार्वता डोंगरे, मेश्राम, खोब्रागडे, सविता सेमस्कर, जयप्रकाश दुधे, राजू व्यास, सुनील गेडाम, रायपूरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस