शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पं.स.च्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या सुवर्णा भोयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:48 IST

स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

ठळक मुद्देदोन मतांनी विजय : पं.स.सभागृहात पार पडली विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.भाजपाचे पं. स. उपसभापती धनंजय रिठे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पं.स.च्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे होते. त्याच्या अध्यक्षतेत विशेष सभा पार पडली. उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या कांनगाव गणाच्या सदस्या सुवर्णा भोयर यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर सत्तारूढ भाजपाच्यावतीने डॉ. विजय परबत यांनी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांना आठ मत तर डॉ. परबत यांना सहा मत पडली. भोयर यांना सर्वाधिक मत मिळाल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. सदर विजयानंतर सुवर्णा भोयर यांच्या समर्थकांसह काँग्रेस व राकाँच्या पदाधिकाºयांनी विजय साजरा केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे, माजी आमदार राजू तिमांडे, ज्येष्ठ सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी, शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे यांच्या उपस्थितीत सुवर्णा भोयर यांचा सत्कार करण्यात आला. हिंगणघाट पंचायत समितीत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळविता आली. परंतु, या उपसभापतीच्या पोट निवडणुकीत काँग्रेस, राकाँ, शिवसेना व शेतकरी संघटना एकत्र आल्याने भाजपाला पराभवाचे मुख बघावे लागले आहे. शिवाय मोठा धक्काच बसल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पं.स.च्या निवडणुकीत भाजपला सात जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस ३, राकाँ २, सेना व शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागेवर विजय मिळविला होता. त्यावेळी समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती. यात सभापती व उपसभापती हे दोन्ही पद भाजपाकडे गेले होते. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.त्या वेळी मिळाला होता ईश्वर चिठ्ठीने विजयपं.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी झालेल्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीत समसमान सात मत पडल्याने शेवटी विजयाचा विषय ईश्वर चिठ्ठीने मार्गी लावण्यात आला होता. यावेळी भाजपाचे दोन्ही उमेदवार ईश्वरचिट्ठीने विजयी झाले होते. उपसभापती रिठे यांचे निधन झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यात भाजपाला धक्काच बसला.