शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

सुकळीच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: February 4, 2016 02:16 IST

सेलू तालुक्यातील सुकळी (बाई) येथे शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलिकडे आहे. धाम नदी ओलांडून शेतावर जावे लागते.

नदी पात्र ओलांडण्यासाठी ट्यूब आणि दोराचा आधारआकोली : सेलू तालुक्यातील सुकळी (बाई) येथे शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलिकडे आहे. धाम नदी ओलांडून शेतावर जावे लागते. हा जीवघेणा प्रवास शेतकऱ्यांना ट्यूब व दोराचा आधार घेऊन कित्येक पिढ्यांपासून करावा लागत आहे. सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलिकडे खर्डा शिवारात आहे. शेतात जायला सोईचा पर्यायी रस्ता नाही. गिरनाळा मार्गे जायचे म्हणजे लांबचा प्रवास आहे. शेतात ये-जा करतानाच दिवस जातो. यामुळे महिला, पुरूष, लहान मुले नदी ओलांडण्यासाठी ट्यूबचा वापर करतात. नदीच्या काठावर दोन ट्यूब शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून ठेवले आहे. नदीच्या दोन्ही काठावर दोर बांधला आहे. नदीला वर्षभर पाणी असते. यामुळे शेतकरी जीव मुठित घेऊन प्रवास करतात. वजनाने हलके शेती साहित्य ट्युबद्वारे वाहून नेतात. लहान बालकांनाही जीवघेणी सर्कस करावी लागत आहे. महिला शेतकरी मोहिनी पतेरिया यांना भीती वाटत नाही काय, असे विचारले असता ‘एक दिन मरणाही तो है!’ असे हताश उद्गार त्यांनी काढले.(वार्ताहर)बैलजोडी शेतातच ठेवावी लागते. यामुळे चोरीला जाईल का, ही धास्ती असते. शेतातील धान्य व कापसाचे गाठोडे बैलगाडीची भरती होईपर्यंत शेतात ठेवावे लागते. धामनदीवर पूल झाला तर हा त्रास थांबू शकतो. लोकप्रतिनिधींनी अनेकदा पूल निर्मितीची स्वप्ने दाखवली; पण अद्यापही हालचाल नाही.