शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रात्री ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांची ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:51 IST

आबाद किन्ही-मोई-मुबारकरपूर या गावाला जाणारी सायंकाळी ५ वाजताची बस चार तास विलंबाने रात्री ९.३० वाजता आली. परिणामी, ४८ विद्यार्थ्यांना थंडीत चार तास ताटकळावे लागले.

ठळक मुद्दे५ वाजताच्या बसला ४ तास विलंब : संतप्त विद्यार्थ्यांचे बसस्थानकावर आंदोलन

ऑनलाईन लोकमत आष्टी (श.) : आबाद किन्ही-मोई-मुबारकरपूर या गावाला जाणारी सायंकाळी ५ वाजताची बस चार तास विलंबाने रात्री ९.३० वाजता आली. परिणामी, ४८ विद्यार्थ्यांना थंडीत चार तास ताटकळावे लागले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आष्टी बसस्थानकावर आंदोलन केले. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर बस रवाना झाली.ग्रामीण भागातून तालुकास्थळी शिक्षणासाठी गोरगरिबांची मुले-मुली येतात; पण बस वेळेवर येत नाही. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला. शाळा सुटल्यानंतर आबाद किन्ही, मोई, मुबारकपूर या तीनही गावातील ४८ विद्यार्थी बसस्थानकावर आले. काळोख होताच येथील समस्यांनी जाणीव करून दिली. स्थानकावर प्रकाशव्यवस्था नाही. महिलांकरिता शौचायल नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. डासांचा प्रादुर्भाव आहे. या विपरित परिस्थितीत विद्यार्थी आतुरतेने बसची प्रतीक्षा करीत होते.७ वाजले तरी बस न आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. याबाबत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी उपमुख्याध्यापक सय्यद अली यांना पाठविले. वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यानंतर रात्री ९.३० वाजता बस आली. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर बस गावाकडे निघाली. आर्वी व तळेगाव आगार व्यवस्थापक अरेरावीची भाषा वापरत आहे. भंगार बस आहे, येण्यास वेळ लोगतो, आम्ही काय करणार, अशी उत्तरे दिली जातात. या बेजबाबदार अधिकाºयांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी गौरी बिटणे, ऋतिका घुले, वैष्णवी खंडाते, पूर्वी कदम, दीक्षा चव्हाण, शीतल राठोड, वैष्णवी कोडापे, रसिका धुर्वे, निकीता राठोड, अर्पिता कोडापे, मृणाली यमगवळी, सुरेखा राठोड आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी