शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

बसथांब्यावर विद्यार्थ्यांची घुसमट

By admin | Updated: September 28, 2016 01:59 IST

राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे म्हणत बससेवा पुरविली जाते;

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही : अनेक बसस्थानकांचीही स्थिती चिंताजनकवर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास’ असे म्हणत बससेवा पुरविली जाते; पण हा प्रवास कालौघात दु:खाचा झाल्याचे चित्र आहे. भंगार बसेस, दुरवस्थेत असलेली बसस्थानक, प्रवासी निवारे आणि असुविधांचा बाजार यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. जिल्ह्यातील निवाऱ्यांची दुरवस्था आणि असुविधांनी तर विद्यार्थ्यांचा जीवच टांगणीला लागला आहे. यात विद्यार्थी रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करीत असल्याचे पाहावयास मिळते.राज्य परिवहन महामंडळांकडून मोठी गावे, शहरांमध्ये बसस्थानकाची तर रस्त्यावरील गावांसाठी प्रवासी निवाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून बसची प्रतीक्षा करण्यासाठी छप्पर उपलब्ध करून देण्यात आले; पण त्याच्या देखभाल, दुरूस्तीकडे कुणीही लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. परिणामी, सध्या बहुतांश बसस्थानके आणि प्रवासी निवारे भग्नावस्थेत आढळून येतात. अद्याप अनेक गावांसाठी तर प्रवासी निवाऱ्यांची सोयही करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवासी, विद्यार्थ्यांना रस्त्यावरच बसची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांना निवाऱ्यांची सुविधा देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. काही ठिकाणी निवारे आहेत तर असुविधांनी कळस गाठला आहे. राज्य परिवहन महामंडळाने या संपूर्ण प्रकारांकडे लक्ष देत निवाऱ्यांची दुरूस्ती करणे व नवीन निवारे उभारणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)