शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

खंडित वीजपुरवठ्याने बेलगावकर त्रस्त

By admin | Updated: July 10, 2016 01:30 IST

पावसाचा थेंब अन् हवेचा झोका येताच वीज खंडित होण्याचा प्रकार बेलगावात नित्याचाच झाला आहे. याचा त्रास येथील

घोराड : पावसाचा थेंब अन् हवेचा झोका येताच वीज खंडित होण्याचा प्रकार बेलगावात नित्याचाच झाला आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून रात्रीचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शनिवारी येथील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाला धडक दिली. वीज वितरण कार्यालयात ५० हून अधिक नागरिक आले असता येथे कोणीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी सहायक अभियंत्याच्या खूर्चीलाच निवेदन देत रिकाम्या हातांनी गाव गाठले. अनेक दिवसांपासून ही समस्या आहे. वारंवार रोहित्रावर फ्यूज टाकून औटघटकेचा वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रकार होत आहे. गत दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असताना वीजपुरवठा रात्रभर खंडित राहत असल्याने हा त्रास दूर करावा, अशी मागणी बेलगाव वासियांनी या निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे बेलगाव हे सेलू नगरपंचायतमध्ये समाविष्ट असताना नगर पंचायतच्या नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. निवदेन देताना विनोद खोडके, सुरेश भानारकर, नरेश खोडके, अनिल कुडमते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.(वार्ताहर)