शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 14, 2016 02:04 IST

आठवड्याची उसंत देऊन जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वत्र आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले.

पपई, संत्रा, केळी व फणसाच्या बागांंचे नुकसान : बाजार समितीत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची धावपळवर्धा : आठवड्याची उसंत देऊन जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यात सर्वत्र आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. पावसाचे कुठलेही संकेत नसताना सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्याने सर्वांची धावपळ झाली. जिल्ह्यात गत आठ दिवसांपूर्वी सतत आठवडाभर आलेल्या पावसामुळे रबी पीक हातचे गेल्याचे चित्र होते. यात शुक्रवारी रात्री पुन्हा आलेल्या पावसाने या नुकसानीत भरच टाकल्याचे बोलले जात आहे.या पावसाचा फटका जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना अधिक बसल्याचे दिसून आले. पपई, संत्रा, केळी व फणस बागायतदारांचे नुकसान झाले. सेलू बाजार समितीत मोजमाप करण्याकरिता उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य ओले झाले. अचानक आलेल्या पावसामुळे ते धान्य झाकण्याची त्यांना संधीही मिळाली नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ते धान्य होते त्यांना या पावसामुळे चांगलाच फटका बसला. वर्धेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तीच स्थिती दिसून आली. येथेही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचे बरेच धान्य ओले झाल्याचे दिसून आले. यामुळे येथे रविवारी आपले धान्य आपल्या गोदामात पोहोचविण्याकरिता व्यापाऱ्यांची लगबग सुरू असल्याचे दिसून आले. आकोली येथेही पावसाने हजेरी लावली. मदनी येथील शेतकरी भास्कर वंजारी यांनी त्यांच्या शेतात अ‍ॅपल बोर व फणसाची लागवड केली होती. या पावसाचा त्यांना चांगलाच फटका बसला.