शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

विद्यार्थ्यांसह गावकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:57 IST

तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : वेळेवर बस येत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकत्र येवून रस्तारोको केला.यावेळी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एक बस आल्यावर काही विद्यार्थी बसवून घेतले तर उर्वरित विद्यार्थी दुसºया बसच्या प्रतीक्षेत होते. या प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पाठविण्यात आले. शिरकुटणी, ममदापूर, सुजातपूर या तीन गावातील शंभरावर विद्यार्थी आष्टीला शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहे. त्यामुळे वेळेवर परिक्षासाठी जावे लागते. शाळेत गेल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना धारेवर धरतात अशा वेळी विद्यार्थ्यांना दोन्हीकडून मनस्ताप सहन करावा लागतो. गत महिन्याभरापासून सकाळी आर्वी-मोर्शी व आर्वी-वरुड या दोन्ही बस ११.३० ते १२ वाजता येतात तर काही बस आल्यावर थांबा न देता सरळ निघून जातात. त्यामुळे खासगी वाहनांचा आधार घेवून आष्टीला यावे लागते. आर्वी येथील आगार व्यवस्थापक आणि तळेगाव येथील आगार व्यवस्थापक बस येतात एवढे सांगून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज सकाळी ९.३० वाजता ३० ते ४० विद्यार्थी शिरकुटणी काल्याजवळ थांबले. ११.२५ झाले तरी बस आली नाही. मोर्शी आगाराची एनएच ४० ए ८८७५ ही बस आल्यावर थांबली नाही. त्यामुळे वातावरण आणखिच तापले. याचा निषेध करीत लागलीच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून संताप व्यक्त केला. रस्तारोको होताच गावातील नागरिकही आले. दरम्यान आर्वी आगाराची ०८५२ ही बस आली. बसला विद्यार्थी व गावकºयांनी घेराव घातला. चालकाने अर्धे विद्यार्थी बसून नेले. उर्वरित विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत थांबले. रस्तारोको वेळी गावकरी जयराम कोहरे, ईश्वर वाघाडे, कपील श्रीराम, पंकज इरपाचे, दिनेश कुमरे, अंकुश सहारे, शक्ती कोहरे, दिपक निकाळजे, श्याम धोटे, शेषराव गवळीकर, प्रकाश धोटे, विद्यार्थीमध्ये गौरी उईके, हरिष पुसाम, दामिनी खानपासोडे, प्रासिक डोंगरे, चेतन दुधकवरे, सारंग नेहारे, सचिन उकार, गायत्री इरपाची, रणजीत आत्राम, हितेश धुर्वे यांच्यासह गावकºयांनी ठिय्या मांडला होता.