शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

पुलगावला अतिजलद रेल्वे गाड्यांचा थांबा द्या

By admin | Updated: August 1, 2015 02:35 IST

जवळपास ५० हजार लोकसंख्या असलेल्या पुलगाव शहराला केंद्रीय दारूगोळा भांडारामुळे वेगळी ओळख आहे.

पुलगाव : जवळपास ५० हजार लोकसंख्या असलेल्या पुलगाव शहराला केंद्रीय दारूगोळा भांडारामुळे वेगळी ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे शिपाई, व्यावसायिक, नोकरी व शिक्षणाकरिता सतत नागपूर, अमरावतीकडे जाणे-येणे करणारे विद्यार्थी, कर्मचारी यांना वक्तशीर ये-जा करण्यासाठी रेल्वे गाड्या नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुलगाव येथे अतिजलद रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची मागणी येथील प्रवासी करीत आहेरेल्वे मंत्रालयाने अनेक नवीन गाड्या सुरू केल्या, मात्र पुलगावकरांच्या तोंडाला प्रत्येक वेळी पानेच पुसल्या गेली. गाड्या तर सोडाच काही सुपरफास्ट गाड्यांचा थांबासुद्धा मिळू शकला नाही. सकाळची जर वेळ सोडली तर नागपूरकडे जाण्यासाठी २९ डाऊन कुर्ला हावडा एक्सप्रेस वगळता सायंकाळपर्यंत नागपूरकडे जाणारी सोयीची गाडी नाही. रात्री १२ नंतर मुंबई, पुणे, अमदाबादकडे जाणारी कुठलीही गाडी नाही. पुलगावहून चेन्नईकडे जाणारी गाडीसुद्धा नाही. रेल्वे मंत्रालयाने दैनिक नवजीवन एक्सप्रेस २६५५ डाऊन व २६५६ अप दैनिक आझाद हिंद एक्स्प्रेस २१२९ डाऊन व २१३० अप, बिलासपूर पुणे एक्स्प्रेस २८५० डाऊन व २८४९ अप, चैन्नई जोधपूर एक्स्प्रेस ६१२६ डाऊन व ६१२५ अप, नागपूर-पुणे गरीबरथ २११४ डाऊन व २११३ अप या सुपरफास्ट गाड्या सुरू केल्या, परंतु पुलगावसारख्या सैनिक व कामगाराच्या या शहराला या गाड्यांना थांबा दिला गेलेला नाही. यामुळे पुलगावच्या प्रवाशांची चांगलीच अडचण होत आहे.शहरवासी व प्रवासी मंडळाने वारंवार निवेदने दिली, परंतु रेल्वे मंत्रालयांकडून प्रत्येकवेळी या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्यात आल्या. या प्रवाशी गाड्यांना पुलगाव, स्थानकावर थांबा मिळावा, या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी प्रवासी वारंवार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)