शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

अवाजवी कर आकारणी बंद करा

By admin | Updated: November 30, 2015 02:04 IST

नगरपालिकेने आधीच मालमत्ता कर दुपटीने वाढविले आहे. ेसामान्य माणसांना नियमित मालमत्ता कर भरणे अवघड झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे साकडेवर्धा : नगरपालिकेने आधीच मालमत्ता कर दुपटीने वाढविले आहे. ेसामान्य माणसांना नियमित मालमत्ता कर भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही अवाजवी कर आकारणी थांबवावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनानुसार थकीत रकमेवर नगरपालिकेने प्रतिमहा २ टक्के दराने दंड आकारणे सुरू केले आहे. म्हणजेच वार्षिक दंड २४ टक्के आहे. ही आकारणी अन्यायकारक स्वरुपाची आहे. एवढी आकारणी करून नगर विकासाच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. शहरातील साफसफाईकडे तर न. प. चे लक्षच नाही. ही दंड आकारणी बँक व सावकारापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे निवेदनाची दखल घेऊन दंड आकारणी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच या दंडआकारणीचा विनियोग कशा प्रकारे होतो याकडेही लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हा अध्यक्ष निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, अभय पुसदकर, संजय भगत, रामदास कुबडे, पुंडलिक नागतोडे, जयंत भालेराव, प्रदीप देशकर, भरत चौधरी यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)