शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा विभागातील मनमर्जीला बे्रक लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. इतकेच नव्हे तर काही जण शिधा पत्रिकेत असलेल्या चुकांची दुरूस्ती तसेच आरसी क्रमांक टाकून घेण्यासाठी येतात. परंतु, तहसील कार्यालयातील या विभागात सध्या मनमर्जी पद्धतीने कामे केली जात आहेत. तर आरसी नोंदविण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत.

युवा परिवर्तन की आवाजचे तहसीलदारांना साकडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील गावा गावातून नागरिक नवीन शिधा पत्रिका बनवून घेण्यासाठी तसेच जुन्या शिधा पत्रिकेत दुरूस्ती करण्यासाठी तहसील कार्यालयात येतात. परंतु, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सध्या मनमर्जी कामे केली जात आहे. त्यामुळे गरजु आणि गरिबांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर मनमर्जी कामाला बे्रक लावण्यात यावा, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे.ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. इतकेच नव्हे तर काही जण शिधा पत्रिकेत असलेल्या चुकांची दुरूस्ती तसेच आरसी क्रमांक टाकून घेण्यासाठी येतात. परंतु, तहसील कार्यालयातील या विभागात सध्या मनमर्जी पद्धतीने कामे केली जात आहेत. तर आरसी नोंदविण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत.विशेष म्हणजे सदर पैसे स्विकारल्यावर कुठलीही पावती नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे सुरू असलेल्या या मनमर्जी कारभारावर प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाय तेथे येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या प्रकरणी तातडीने कार्यवाही करीत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, आशीष मेश्राम, अ‍ॅड. अरुण येवले, गौरव वानखेडे, सोनु दाते, प्रितेश इंगळे, अमित शेंदरे, दिनेश देवतळे, अनुप तांमगाडगे, अमित भोसरले, बबलू राऊत, रोहीत कडू, अविनाश सोमनवार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Socialसामाजिक