शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

संतप्त शेतकऱ्यांचा वर्धा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 16:18 IST

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बुधवारी दुपारी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट समुद्रपूर भागात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देविद्युत तारांच्या स्पर्शाने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

वर्धाआॅनलाईन लोकमतशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बुधवारी दुपारी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट समुद्रपूर भागात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी नेते अतुल वांदिले यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात शेतकऱ्यांनी समुद्रपूर येथे विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर चक्का जाम आंदोलन केले.भारनियमन, ओलितासाठी रात्री शेतात जाणे व आपला जीव धोक्यात घालणे याबाबींसाठी कोण जबाबदार असा प्रश्न वांदिले यांनी यावेळी उपस्थित केला. भारनियमनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अभियंता व तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट द्यावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. यावेळी समुद्रपूर तालुका उपअभियंता व तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व पाच दिवसाच्या आत हे प्रश्न मार्गी लागतील असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरी