शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

आंदोलन सुरूच

By admin | Updated: May 16, 2017 01:20 IST

शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.

कामगारांच्या मागण्यांचा तिढा कायमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. सदर कामगाराला तात्काळ कामावर घेण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी रविवार ७ मे पासून संस्कार अ‍ॅग्रोप्रोसेसमधील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ रोजी कामबंद आंदोलनाच्या आठव्या दिवशीही कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. कुठलीही पूर्व सूचना न देता सदर कंपनी प्रशासनाने जवळपास ४० कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप करीत हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. कुठलीही सुचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवार ७ मे पासून प्रहारच्या नेतृत्त्वात कंपनीतील जवळपास ३५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे गजु कुबडे, शहर प्रमुख विकास दांडगे करीत असून आंदोलनात दादा बोरकर, प्रशांत घोडखांदे, नितीन काटकर, उमेश ठाकरे, सुधाकर भोमले, दिवाकर भोभरे, राजु सेलेकर, प्रशांत वेले, ज्योती यादव, वंदना भोयर आदी सहभागी झाले आहे.भरायला लावला फॉर्मसंस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील चार कामगारांचे प्रकरण कामगार न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवार १२ मे ला सदर चार कामगार वगळता इतर सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, असे निर्देश कामगार न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने १३ मे ला कामगार कामावर गेले असता कामगारांना एक फार्म भरून देण्यास सांगण्यात आले. परंतु, कंपनी प्रशासनाचा हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाला बगल देणारा असल्याचा आरोप करीत कामगार कामावर रुजू झाले नाही. शासकीय नियमानुसार आपली कंपनी कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला देते. ज्या दिवशीपासून आंदोलन सुरू करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला मागण्यांचे कुठलेही लेखी निवेदन प्राप्त झाले नाही. सुरूवातीला कामावरून कमी करण्यात आलेल्या चार कामगारांना कामावर घ्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे असे कळले होते;पण आता कामगार न्यायालयानेही त्यावर मार्गदर्शनात्मक निर्देश दिले आहेत. सध्या कामगारांची काय मागणी आहे त्याची आपणाला कल्पना नाही.- डॉ. कैलास सिंघानिया, संचालक संस्कार अ‍ॅग्रो.पो. वायगाव (नि.)