शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ंंआर्वी-उपसा सिंचन योजनेला गती

By admin | Updated: June 18, 2016 01:29 IST

वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले.

रोहणा : वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले. पण पाटचऱ्या नसल्यामुळे सिंचन होत नव्हते त्यामुळे आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी जनमंचद्वारे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत या सिंचन योजनेला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गत दोन वर्षापासून मुख्य कालव्यातून वर्षाला तीन ते चार वेळा पाणी सोडण्यात येते. पण पाटचऱ्या नसल्यामुळे कालव्याच्याच काठावर असणारे शेतकरी डिझेल इंजीनद्वारे सिंचन करीत असतात. मुख्य कालव्याच्या डाव्या बाजूकडील शेतीचे क्षेत्र उंचवट्यामुळे सिंचनाच्या सुविधेपासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना निम्न वर्धा सिंचन प्रकल्पावर आर्वी तालुक्यात उपसा-सिंचन योजना बांधण्याचा प्रस्ताव जनमंचाद्वारे २००९ साली देण्यात आला होता. सदर मागणी लक्षात घेऊन लोअर वर्धा प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आर्वी-उपसा सिंचन योजनेसाठी आर्थिक तरतूदीला मान्यता प्रदान करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात प्रकल्पाचे काम निधी अभावी रेंगाळले होते. त्यामुळे जनमंचद्वारे आर्वी-उपसा सिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत उपसा सिंचन योजनेचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने आर्वी उपसा सिंचन योजनेचा इपीसी (इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कंस्ट्रक्शन) पद्धतीद्वारे सुक्ष्म सिंचन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फणिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे, विजय राऊत यांनी पाठपुरावा केला.(वार्ताहर)