शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

विशेष मुलाखत; जिल्ह्यासह देशातील घराणेशाहीला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:23 IST

देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

महेश सायखेडे ।

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

प्रश्न : विजयाबाबत तुम्ही काय सांगाल?२०१४ मध्ये फार मोठ्या मताधिक्याने जनतेने मला विजयी केले. त्यानंतर पाच वर्षांत ५५ वर्षांत झाला नाही असा वर्धा लोकसभा क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न झाला. त्यालाच मतदारांनी पसंती देत मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे.

प्रश्न : नव्याने खासदार म्हणून काम करताना कुठल्या कामांना प्राधान्य द्याल?उत्तर : काही प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यात सिंचनाची समस्या मोठी आहे. माझ्या मतदारसंघातील काही सिंचन प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात वेळीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आपण सिंचनाचा प्रश्न कसा सोडविता येईल यावर लक्ष केंद्रित करू.

प्रश्न : कुठले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल?वरूडचा पंढरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न केल्याने व तेथे ड्राय झोनच्या नावाखाली बोअरवेल करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे बाजारपेठ असताना तेथे संत्राचे उत्पादन शेतकºयांना घेता येत नाही. त्यामुळे वरुडचा पंढरी प्रकल्प, लोअर वर्धा, अप्पर वर्धा, आजनसरा तसेच पोथरा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसwardha-pcवर्धा