शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

विशेष मुलाखत; जिल्ह्यासह देशातील घराणेशाहीला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:23 IST

देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

महेश सायखेडे ।

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

प्रश्न : विजयाबाबत तुम्ही काय सांगाल?२०१४ मध्ये फार मोठ्या मताधिक्याने जनतेने मला विजयी केले. त्यानंतर पाच वर्षांत ५५ वर्षांत झाला नाही असा वर्धा लोकसभा क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न झाला. त्यालाच मतदारांनी पसंती देत मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे.

प्रश्न : नव्याने खासदार म्हणून काम करताना कुठल्या कामांना प्राधान्य द्याल?उत्तर : काही प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यात सिंचनाची समस्या मोठी आहे. माझ्या मतदारसंघातील काही सिंचन प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात वेळीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आपण सिंचनाचा प्रश्न कसा सोडविता येईल यावर लक्ष केंद्रित करू.

प्रश्न : कुठले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल?वरूडचा पंढरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न केल्याने व तेथे ड्राय झोनच्या नावाखाली बोअरवेल करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे बाजारपेठ असताना तेथे संत्राचे उत्पादन शेतकºयांना घेता येत नाही. त्यामुळे वरुडचा पंढरी प्रकल्प, लोअर वर्धा, अप्पर वर्धा, आजनसरा तसेच पोथरा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसwardha-pcवर्धा