शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

आधार क्रमांकापासून वंचित अपंगांसाठी विशेष मोहीम राबवा

By admin | Updated: April 20, 2015 01:47 IST

शासनाच्या सर्वच योजना आधार क्रमांकासोबत लिंक करण्यात आल्या आहेत. सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला. मात्र अद्याप काही नागरिक यापासून वंचित आहेत.

रोहणा : शासनाच्या सर्वच योजना आधार क्रमांकासोबत लिंक करण्यात आल्या आहेत. सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला. मात्र अद्याप काही नागरिक यापासून वंचित आहेत. परिसरातील काही अपंग नागरिकांची आधार नोंदणी झालेली नाही. यामुळे शासकीय योजनांच्या लाभापासून अपंग व्यक्ती वंचित असून याकरिता आधार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्याची मागणी आहे. गॅस वितरण प्रणाली असो अथवा शिधा वाटप योजना, मनरेगा योजना प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी आधार क्रमांकाने सदर योजनेशी लिंक होणे शासनानेच अनिवार्य केले आहे. याचे परिपत्रक काढले असून त्याची कार्यालयात अंमलबजावणी होत आहे. असे असताना समाजातील प्रत्येक घटकाची आधार नोंदणी होणे गरजेचे ठरते. शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अद्याप पाच टक्के नागरिकांची आधार नोंदणी उर्वरीत आहे. यात प्रामुख्यान अपंग व्यक्ती व भटकंती करुन उदरनिर्वाह करणारे आहेत. या नोंदणी मोहिमेची पुरेशी माहिती नसलेल्याने ते यापासून वंचित राहिले. तर अपंग व्यक्तींना नोंदणी करण्यासाठी सोयीचे केंद्र उपलब्ध न झाल्याने ते वंचित राहिले असल्याची माहिती आहे. आधार क्रमांकापासून वंचित असणाऱ्यांची नोंदणी करून त्यांना विविध योजनेत समाविष्ट करण्यासाठी नोंदणी मोहीम राबविणे आवश्यक झाले आहे. अपंग नोंदणी स्थळी जावूच शकत नसल्याने त्यांची नोंदणी अजूनही झालेली नाही. यासाठी गावागावात या अपंगाच्या घरी जावून त्यांची नोंदणी करण्यासाठी एखादी मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच भटकंती करणाऱ्या समाजाला योजना राबविण्याच्या कालावधीत ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे तेथेच थांबण्यासाठी त्यांना पूर्वसूचना देवून त्यांची नोंदणी करण्याची मागणी आहे. तरच त्यांना योजनांच्या लाभ घेता येईल. शासनाने लवकरच मोहीम हाती घेवून आधार नोंदणीपासून वंचितांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)