शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

अनुउपस्थितीमुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनच्या शेंंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाने भरले नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहे.बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : सोयाबीन उत्पादकाच्या अडचणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाच्यावतीने पंचनामे करीत नसल्याने प्रहारने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देत मंगळवारी आंदोलन केले. सोयाबीन झाडांना शेंगा लागल्याचं नाही, ज्या झाडांना काही शेंगा आहे त्या शेंगात बियाच भरल्या नाही. मात्र, कृषी विभाग सर्व्हेक्षण करीत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची झाडे पूर्ण वाढ झाल्यानंतर देखील यांना सोयाबीनच्या शेंगा लागल्या नसून ज्या झाडांना सोयाबीनच्या शेंंगा लागलेल्या आहेत त्यामध्ये दाने भरले नाही, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले आहे.बोगस बियाण्यामुळे हा प्रकार घडला असून कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक सोयाबीनच्या कंपनीकडून झाली असून या बाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी शेतकरी गेले असता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात मिळून न आल्याने त्यांच्या खुर्चीला सोयाबीनचे झाडे भेट देण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती