शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

सोयाबीनची चाळणी

By admin | Updated: October 3, 2014 02:04 IST

जिल्ह्यात सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला चढविला असून यात सेवाग्राम परिसरात शेतातील सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली आहे.

सेवाग्राम : जिल्ह्यात सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला चढविला असून यात सेवाग्राम परिसरात शेतातील सोयाबीनची अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचे उत्पन्न होण्याबाबत शंका वर्तविली आहे. पिकावर अळीने हल्ला चढविला असून याबाबत कृषी विभागाकडून मात्र मार्गदर्शन मिळत नाही. यातून कसे वाचावे असा नवा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचे या हंगामातील पूर्ण गणितच बिघडले आहे. त्याच्या पेरण्याच्या काळापासून तर उत्पन्न निघण्याच्या काळात पूर्ण बदल झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर होत असलेली कापसाची खरेदी तर केव्हाची बाद झाली आहे. यंदा तर कापूस निघण्याचे संकेतही दिसत नाहीत. कपाशीला मिळत असलेल्या अत्यल्प दारामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनला आपली पसंती दर्शविली असून जिल्ह्यात सोयाबीनचचा पेरा वाढत आहे; मात्र यंदाच्या हंगामात सोयाबीनवर अनेक किड्यांनी हल्ला चढविला आहे. यात लष्करी अळीने केलेल्या हल्ल्यात सोयाबीनचे उत्पन्न होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सेवाग्राम येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीनच्या हल्ल्यात शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीनची पुरती चाळणी झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने शेताकडे जाण्याचेही टाळले आहे. यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मिळण्याची कुठलीही आशा शिल्लक राहिली नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. या संकटातून मार्ग कसा काढावा या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी आहे.(वार्ताहर)