शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ सोयाबीन बियाणे सदोषच

By admin | Updated: November 8, 2014 01:32 IST

महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीवरुन सदर बियाण्यांचे नमुने वर्धेच्या ...

आष्टी (शहीद) : महाबीजचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीवरुन सदर बियाण्यांचे नमुने वर्धेच्या गुणनियंत्रण पथकाकडे पाठविले. चार महिन्यांनी दिलेल्या अहवालात सदर बियाणे सदोष असल्याचे म्हटले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी सुनील देशमुख, अनिल राणे, विठ्ठल सहारे या तिघांनी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाकडून महाबिज कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले़ १२ जुलै २०१४ रोजी सोयाबीन जे़एस़ ३३५ वाणाचे लॉट नंबर ११९५, ११९२, सिरीजच्या नऊ बॅग खरेदी केल्या़ त्याची पेरणी १७ जुलै २०१४ रोजी केली़ बियाण्यांची उगवण आठवडाभरात होते़; मात्र दहा-बारा दिवस लोटले तरी देखील बियाणे उगवले नाही़ पेरणीसाठी आलेला खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. म्हणून त्यांनी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे २८ जुलै २०१४ रोजी लेखी तक्रार केली़ संबंधित अधिकाऱ्यांनी मोक्कापाहणी करण्याचे आश्वासन दिले़ त्यानुसार २ आॅगस्ट २०१४ रोजी शेतात प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी बाळासाहेब वेरूळकर यांनी पाहणी केली़ बियाण्यांची गुणनियंत्रण निरीक्षक बाब पूर्ण झाल्यावर लागलीच अहवाल देण्याचे सांगितले़ बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ शासनाच्या अधिकृत महाबिजवरही विश्वास राहिला नाही, अशी प्रतिक्रीया शेतकरी देशमुख, राणे, सहारे यांनी ‘लोकमत’जवळ बोलताना व्यक्त केले़(प्रतिनिधी)