शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आॅनलाईन लिलावामध्ये सोयाबीनला २,९११ रुपयांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:15 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन हा शेतमाल विक्रीस आणला असता वर्धा ई-नाम द्वारे आॅनलाईन पद्धतीने लिलाव झाले.

ठळक मुद्देवर्धा बाजार समितीचे यश : शेतकºयांना मिळाला दिलासा; तरीही व्यापाºयांकडून लूट कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन हा शेतमाल विक्रीस आणला असता वर्धा ई-नाम द्वारे आॅनलाईन पद्धतीने लिलाव झाले. यात सोयाबीनला सर्वाधिक २,९११ रुपयांचा भाव देण्यात आला.केंद्र शासन अंतर्गत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धामध्ये ई-नाम द्वारे संपूर्ण शेतमालाचा आॅनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बाजार समिती कार्यालयात असलेल्या एल.ए.डी. टीव्ही द्वारे शेतमालाचा लिलाव पाहावयास मिळत आहे. शेतकरी रमेश मेहत्रे रा. सालोड यांचा लॉट क्रमांक ५७ मध्ये व्यापारी दिलीप झाडे यांनी २९११ रुपये या भावामध्ये सोयाबीन खरेदी केली. सदर शेतमालाला हा भाव मिळून शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.सोयाबीनच्या आयातीवर ३५ टक्के कर लावल्याने होणाºया आयातीवर काही प्रमाणात ब्रेक बसणार आहे. यामुळे देशांतर्गत व्यापाºयांत स्पर्धा वाढण्याचे संकेत आहे. यामुळे येत्या दिवसात सोयाबीनचे दर वाढतील असे संकेत दिसत आहे. यामुळे सोयाबीन ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. तर ज्यांचे सोयाबीन विकल्या गेले त्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.पणन मंत्र्यांच्या खासगी सचिवाकडून पाहणीपणन मंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी वर्धा बाजार समितीला आकस्मिक भेट देत कामकाजाची पाहणी केली. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला. त्यांनी नाफेडद्वारे सुरू असलेल्या खरेदी केंद्राची पाहणी केली व ई-नामद्वारे सुरू असलेल्या शेतमालाच्या लिलावाबाबत शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने आनंद व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा मार्केटींग अधिकारी बिसने, वर्धा बाजार समिती संचालक शरद झोड, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाधव, रोहणकर, शेतकरी, सचिव समीर पेंडके, सचिव माधव बोकाडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.