शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विदर्भातील सहा जिल्हे डिझेलमुक्त करणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 18:04 IST

सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही.

वर्धा : सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही. ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला फायदा व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करून इथेनॉलवर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते वर्धा येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर खा. रामदास तडस, खा. विकास महात्मे, वर्धेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे, आ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रविकांत बालपांडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, समीर देशमुख, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. गडकरी पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्येला दोन महत्वाची कारणे असून त्यात महत्वाचा म्हणजे सिंचनाचा अभाव हा आहे. कमीत कमी ५० टक्केच्यावर सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. मेट्रो ट्रेनचे डबे तयार करण्यासाठीचा नवा कारखाना सिंदी रेल्वे येथे होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी