शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

विदर्भातील सहा जिल्हे डिझेलमुक्त करणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 18:04 IST

सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही.

वर्धा : सध्या कच-याला भाव आहे; पण साखरेला भाव नाही. ऊस उत्पादक शेतक-यांना चांगला फायदा व्हावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करून इथेनॉलवर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते वर्धा येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर खा. रामदास तडस, खा. विकास महात्मे, वर्धेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार दत्ता मेघे, विजय मुडे, सुरेश वाघमारे, आ. पंकज भोयर, माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक रविकांत बालपांडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, समीर देशमुख, नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ना. गडकरी पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्येला दोन महत्वाची कारणे असून त्यात महत्वाचा म्हणजे सिंचनाचा अभाव हा आहे. कमीत कमी ५० टक्केच्यावर सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. मेट्रो ट्रेनचे डबे तयार करण्यासाठीचा नवा कारखाना सिंदी रेल्वे येथे होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी