शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भर उन्हातही ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: May 9, 2017 01:07 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावांनी सहभाग घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कविरुळ (आकाजी) : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्यातील ५२ गावांनी सहभाग घेतला आहे. गावाला पाणीदार करण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थ रणरणत्या उन्हातही श्रमदान करीत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमुळे ग्रामस्थ आपसातील मतभेद विसरून कामाला लागले आहे. येथील सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्याचे बाळ असताना श्रमदानात सहभाग घेतला. यामुळे ग्रामस्थांना प्रोत्साहन मिळत आहे. श्रमदानात गावातील तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यासह ग्रामस्थांनी नवीन तलाव खोदला. समतल चर, ३७ दगडी बांध, पाच हेक्टर शेती क्षेत्रात ढाळीचे बांध तयार करण्यात आले. चार हजार झाड लावण्याचे नियोजन असुन १ हजार ८०० खड्डे खोदण्यात आले. ९० शोषखड्डेही तयार केले. दोन नाल्यांचे खोलीकरण केले असून उत्पादक स्वरुपाची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामसेवक अशोक बोबडे यांनी दिली. जितेंद्र जोशी यांचा संवादआर्वी - प्रसिद्ध सिनेअभिनेते जितेंद्र जोशी यांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या नेरी (मिर्झापूर) या गावाला भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या कामाचे कौतुक केले. लोअर वर्धा प्रकल्पामुळे पुर्नवसित नेरी (मिर्झापूर) गावात पाणीटंचाई असल्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याकरिता श्रमदानातून विहिर पुनर्भरण, शेततळे, शोषखड्डे, गाव तलाव, नालाबांध इत्यादी कामे पूर्ण केली आहे. सध्या नेरी तालुक्यात आघाडीवर आहे. सिनेअभिनेते जोशी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जन्माच्या आधिपासून तर मृत्यूनंतर पाणी महत्वाचे आहे. वॉटर कपमुळे जलसंधारणाबरोबर मन संधारणाचे काम होत, अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.