शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जीवनोपयोगी शिक्षण मिळाले पाहिजे -गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 22:31 IST

शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात. विविध विषय आपण शिकत असलो तरी पण जीवन उपयोगी शिक्षणाची गरज यशस्वीतेसाठी उपयोगी ठरते, असे मत गांधी सेवा संघाचे अध्यक्ष व समाज संवर्धन समितीचे सचिव कनकमल गांधी यांनी व्यक्त केले.हमदापूर येथील यशवंत विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश भोयर तर अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट सेवाग्रामचे सचिव डॉ. शिवकुमार, संचालिका गीता गुप्ता व राम गोडसे यांची उपस्थिती होती.डॉ. शिवकुमार यांनी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट हा गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत असतात असे सांगितले तर रमेश भोयर यांनी सामाजिक दायित्वातून विद्यार्थ्यांना ही मदत आहे. शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये हा प्रयत्न स्तुत्य आहे. याची जाणीव ठेवावी, असे सांगितले. कार्यक्रमादरम्यान सहावी ते दहावीच्या ५६ विद्यार्थिनी व ३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संचालन संजय भगत यांनी केले तर आभार गणेश कोचे यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षण